नागपूर : गतविजेत्या विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर 78 धावांनी मात करताना जेतेपद स्वतःकडे राखले. विदर्भने विजयासाठी ठेवलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा संपूर्ण संघ 127 धावांवर तंबूत परतला. आदित्य सरवटेने सर्वाधिक 6 विकेट्स घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला अक्षय वाखरेने तीन विकेट घेत उत्तम साथ दिली. सौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दोन्ही डावांत अपयशी ठरला. 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाहुण्या संघाने 58 धावांत पाच फलंदाज गमावले होते. गुरुवारी अखेरच्या दिवशी सौराष्ट्रला 148 धावांची गरज होती, परंतु त्यांना 69 धावांची भर घातला आली. त्यांचे तळाचे पाच फलंदाज सकाळच्या सत्रात माघारी परतले.
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भ संघाला सलग दुसऱ्यांदा जेतेपद, सौराष्ट्रवर मात
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur