भारती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी १९ महिन्यांनंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये व्याजदर घटवले होते. आता व्यापारी बँकांनीही कर्जावरील व्याजदरात एवढीच कपात केली तर २५ लाख रुपयांच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय)३९८ रुपयांनी कमी होईल. तसेच ५ लाख रुपयांच्या वाहन (कार) कर्जाचा ईएमआयमध्ये ६० रुपयांनी घट होईल. अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले, व्याजदरातील कपातीमुळे घर खरेदी करणाऱ्यांना अाणि छोट्या व्यावसायिकांना कर्ज स्वस्तात उपलब्ध होईल. यामुळे अर्थचक्र गतिमान होईल.
रिझर्व्ह बँकेने व्याजदर 0.25% घटवले, बँकांनी एवढीच कपात केल्यास गृहकर्जाचा ईएमआय घटणार
Youtube वीडियोस
1
/
146
आदिवासी विकास विभाग नागपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन काँग्रेस नेत्यांची भेट
आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुंबईवरून खाली हाताने परतले# नागपूर ते मुंबई बैठक
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन नागपुर#5 ऑगस्ट 2026 GR वाद#short
आदिवासी विकास विभाग 5 ऑगस्ट 2026 GR वाद#नागपूर ते मुंबई बैठक अजूनही तोडगा नाही
पूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर BJP-RSS चा कब्जा#काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील
भाजपचे वरिष्ठ नेते श्री नरेशजी बर्डे यांचा वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
1
/
146



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur